कुठे जायचं म्हटले तरी जाऊ वाटत नव्हतं
कुणाशी कांही बोलू का नको की बोलले की
वाटायचं कुणी कांही माझ्या घरीं सांगतील
का असं मनांत वादळं सशयाचं होतं

कित्तीही मनापासून प्रेम केले
कितीही एकतर्फी प्रेम नाहीं केले
करुनही नाहीं समजले
त्या प्रेम करण्याला काय अर्थाने
प्रियकाराने नातं जोडले

मनाची कितीही तू स्वच्छ प्रतिमा करते
मनाची कितीही तु काळजी करते
कितीही तु प्रेमाच्या आठवणी काढते
तु पुसण्याचा प्रयत्न करते
दुःख तुला विसरू वाटते
ते शेवटी ते मनाच्या मोहाच्या पलीकडे नेते

कांही केल्या ते इतके
प्रेम करून शेवटी
काळी छटा ऊभी करते
रक्ताचं नातं होण्यापासून
विभक्त होते.

Marathi Poem by UMESH : 111238431

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now