बऱ्याचदा आपण ज्यांच्यावर प्रेम करतो नकळत त्यांची मने दुखावत जातो. त्यावेळी निव्वळ आपल्या प्रेमाखातर ते सारे सहन करतातही, पण मारण्याचे घाव एकवेळ भरून निघतात शब्दांनी केलेले घाव कित्येक जन्म आपल्या ज्ञानमय कोशात साठून रहातात. आणि पुन्हा जन्म घेण्याच्या फेऱ्यात आपण अनावधानाने अडकत जातो. तेव्हा कुणाचेही मन दुखवताना अगदी शंभर वेळा विचार केलेला बरे नाही का..?

Marathi Motivational by Dipti Methe : 111046500

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now