प्रत्येकाला स्वतःचे आयुष्य स्वमर्जीने जगण्याचा अधिकार आहे. पण दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात येताना स्वतः च्या आयुष्यात बदल करूनच येण्याचा प्रयत्न करावा. कारण आयुष्य हे कुणा एकाच नसते. ते दोन व्यक्तीच्या हृदयाचं असते. त्यात तळजोळ करावीच लागते. म्हणून मन मिळालं, हृदय मिळालं, प्रेम मिळालं तरी आपण व्यक्ती अपूर्ण असतो. ते कोणत्याही रुपात.

-MBD

Marathi Thought by Maroti Donge : 111726763

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now