जेव्हा आयुष्य समाधानी असते
सगळे जगचं सुंदर भासते
जेव्हा मनात काही नसते
तेव्हा शांततेत सुख असते.

विचार पंख घेऊन उडतात
मनही त्यामागे धावत असते
जेव्हा स्वप्नही थांबून जाते
तेव्हा शांततेत सुख असते.

-Vidya Aher

Marathi Thought by Vidya Aher : 111725572

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now