त्या राजाने कधी कोणता रंग मानला नाही की जात ना कधी समोरच्याची औकात ना कधी त्याची परिस्थिती पाहिलं फक्त ते म्हणजे त्याची योग्यता आणि त्याचा इमान स्वतः मध्ये सुद्धा बदल घडवा आणि स्वतःच्या इमानाला जागा जगचं काय आपले राजे सुद्धा खूष होतील. जातंआणि रंग वेगळा असला म्हणजे काय झालं गरज सर्वांना एकमेकांची आहे हे आपल्या राजाने आधीच ओळखलं तस आत्ता सुद्धा गरज आहे सोबत सर्वांना घेऊन पुढे जाण्याची.

Marathi Blog by Ajay Shelke : 111663608

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now