आज दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात वसुबारस पूजनाने होत असते ..खरंतर, दिवाळी पाच दिवसांची मानली जाते ..त्यातीलच पहिला दिवस म्हणजेच गोवत्स पूजनाचा... ज्याप्रमाणे आपल्या बाळावर आपले प्रेम असते, जसे की गायीचे वासरा वर असते, तसेच प्रेम आपल्या सगळ्यांना  मिळावे म्हणून पूर्वापार पासून चालत आलेल्या या परंपरेचा पाया म्हणजेच गोरक्षण, गोपूजन आणि वातसल्याचे दर्शन होय...
गाय आणी वास राचे हे मंगल माय नाते वात्स ल्य आणि उदारता शिकवते..
...ह्या दिवशी गाई व वासराची पूजा केली जाते... गाई प्रमाणेच वात्सल्य, उदारता आपल्या अंगी यावी ...तसेच वासरा प्रमाणे कोमल, शीतलता आणि चंचलता आपल्या हृदयास स्पर्श करून आपल्या जीवनात त्याचा उपयोग व्हावा... वत्सा प्रमाणेच आपलेही प्रेम अतूट राहावे, म्हणूनच खरंतर या भारतीय संस्कृतीतल्या रूढी प्रथा परंपरा....

आज पासुनच दीपावलीच्या दिव्यांची सुरुवात होते ..ते वसुबारस,नरक चतुर्दशी, धनत्रयोदशी ,लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज.. या पाचही दिवसात दिवाळीची आरास केली जाते...
उद्या धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस.. यादिवशी आपल्या प्राण्यांच्या स्वामीला म्हणजेच यम दूतांना किंबहुना साक्षात यमाची पूजा केली जाते... सकाळीच सुर्याऊदय होण्याअगोदर स्नान करून ती हळदी-कुंकू इत्यादीने अभ्यंग स्नान करून यमदीप दान केले जाते..
कणकेचा दिवा लावून त्यामध्ये तिळाचे तेल टाकून तो दिवा दक्षिणेकडे तोंड करून यमाची सकाळीच प्रार्थना केली जाते.. अपघाती मृत्यू ,अकस्मात ओढवले जाणारी मृत्यू इत्यादींपासून बचाव होण्यासाठी यमदेवांची प्रार्थना केली जाते ... ओम एमायनमः
ओम यमदीपदानाय नमः असे म्हणून पूजा करावी...

तसेच या दिवशी सायंकाळी च्या वेळेला कणकेचे 14 दिवे करून त्यामध्ये तिळाचे तेल टाकून ते आपल्या घराभोवती, अंगणात ,परिसरात ,अडगळीच्या ठिकाणी तसेच मंदिरात व इतरही ठिकाणी ती लावले जाते..
या 14 दिव्या पैकी तेरा दिवे लावले जातात व एक मोठा कणकेचा दिवा त्यामध्ये तीलायाचे तेल टाकून होत्या... खाली शिजवलेल्या तांदळाची रास घालून त्यावर हा दिवा ठेवला जातो.. या दिव्यामध्ये तीलाचे तेल रात्रभर टिकेल इतपत असावे  .हा दिवा रात्रीतून विझता कामा नये .....आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या हातात च्या बाजूला या दिव्याची मांडणी किंवा स्थापना केली जाते...

असे म्हणतात की यमदेवतिची पूजा केल्याने आपल्याला कोणत्याही  कठीण प्रसंग करण्यास सामोरे जाण्याची प्रसंग ओढवत नाही.. यम देवतेला यामदिप दान केल्याने आपल्या कुळाचा उद्धार होतो.. तसेच आपला वअंश,वंश अंश प्रगल्भ प्रयोग होत असतो ..आपल्या पती पिता-पुत्र आणि बंधू यांना उदंड आयुष्य मिळते . असे हे यमदीपदान यामध्ये वतेला नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळेल यात शंकाच नाही तर मग तुम्हीही नक्कीच प्रयत्न करा तुमच्या आमच्या मधील archu 💕

Disclaimer:    The opinions expressed in this

Marathi Motivational by Archana Rahul Mate Patil : 111608464

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now