कोणतंही चांगलं काम कठीणंच असतं. सुरुवातीला त्याला सहकार्य करणारे कमी आणि विरोधकच जास्त असतात. तेव्हा नेहमी लक्षात ठेवा. आपलं चांगलं काम नेटानं चालू ठेवा. लोकांच्या चेष्टेकडे लक्ष देण्यात वेळ घालवू नका. माणसाची पात्रता त्याच्या वागण्या आणि बोलण्यावरूनच कळते. कारण तोंडावर बोलणारे कमी आणि मागंच बोलणारे जास्त असतात.
#पात्र

Marathi Thought by Rajancha Mavla : 111467429

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now